सुमारे ८-९ वर्षांपूर्वी... मला आठवतंय, त्या वेळी शाळेत होतो मी, रात्री ९ वाजता कर्फ्यू लागल्यासारखे रस्ते ओस पडायचे...भारतातले तमाम लोक, टीव्ही ला चिकटून एक विलक्षण असा खेळ बघायचे... क्रिकेट नंतर इतका प्रसिद्ध झालेला आणि लोकांना वेड लावणारा हा एकमेव खेळ असावा... "आईये, आप और हम खेलते है ये अदभूत खेल जिसका नाम है- कौन बनेगा करोडपती...!!!" अमिताभने असं म्हणताच केबीसीचं ते टिपिकल म्युझिक वाजायचं...आणि सगळी जनता श्वास रोखून पुढचा प्रश्न काय आहे हे पहायची....
"करोडपती" मुळे भारतीय टेलिव्हिजन वर क्रांती झाली असे म्हणतात... अमिताभ बच्चन नव्वदीच्या दशकात लाल की काला बादशाह असले भुक्कड सिनेमे करत दिवस घालवत होता. पण केबीसीने त्याचेही आयुष्य पालटवून टाकले...! अमिताभ त्यानंतर एक दोनच वर्षात पुन्हा एकदा सुपरस्टार बनला... केबीसी ची नक्कल करायचा इतर टीव्ही चानेल ने खूप प्रयत्न केला. "सवाल दस करोड का" "छप्पर फाडके" असले कार्यक्रम अनुक्रमे अनुपम खेर आणि गोविंदा यांनी वेगवेगळ्या चानेल वर करायचे प्रयत्न केले. पण अमिताभ तो अमिताभ.... त्याची सर गोविंदा किंवा अनुपम खेर यांना कशी येणार...??!! ज्या अभिजात पद्धतीने, विलक्षण अशा आवाजात अमिताभ प्रेक्षकांना खिळवून ठेवत होता त्याच्या एक शतांश सुद्धा गोविंदा आणि अनुपम खेर ला जमत नव्हते.. आणि जमणे शक्यही नव्हते. कारण अमिताभ बच्चन या नावाला जे वलय आहे ते त्यांना नाही. प्रत्यक्ष लोकांशी बोलताना अमिताभ बच्चन ज्या अदबीने बोलत असे, खेळणाऱ्या व्यक्तीला संपूर्ण कार्यक्रमात सामावून घेत असे त्याला तोडच नाही.
"कौन बनेगा करोडपती-द्वितीय" असं म्हणत केबीसी सिझन २ ची सुरुवात झाली होती. सिझन एक नंतर झालेल्या ब्रेक मुळे लोकही फ्रेश होते. पुन्हा एकदा अमिताभ आपल्या अफलातून स्वरुपात दिसणार या विशेष आनंदात लोक होते. त्याचबरोबर अनुपम खेर आणि गोविंदा सारखी चिल्ली पिल्ली लोकं सिझन २ च्या वेळेस नव्हतीच. त्यांचे कार्यक्रम केव्हाच बंद पडले होते. सिझन २ ची सुरुवात झाली आणि अमिताभ बच्चन ची प्रकृती खालावली. आता काय करावे, केबीसी चे प्रोड्युसर लोक चिंतेत पडले. "शो मस्ट गो ऑन" असं म्हणत त्यांनी सुपरस्टार असलेल्या किंग खानला पाचारण केले. आणि किंग खान ने केबीसी या उच्च कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करायचे आव्हान स्वीकारले....
अनुपम खेर आणि गोविंदा यांच्याकडे निदान "केबीसी"चे वलय नव्हते. पण केबीसी चे वलय असूनही आणि प्रचंड प्रेक्षक वर्ग असूनही शाहरुख अमिताभची उंची गाठू शकला नाही... अमिताभच्या बोलण्यात असलेला रुबाब, आणि उच्चभ्रूपणा शाहरुखला घेता आला नाही. त्यांनी त्याच्या नेहमीच्या पद्धतीने सूत्रसंचालन करायचा प्रयत्न केला. इतर वेळी अनेक ठिकाणी स्टेज वर चांगले वाटणारे शाहरुखचे सूत्रसंचालन केबीसीच्या स्टेजवर थिल्लर वाटू लागले. यात दोष शाहरुख चा नव्हता. पण केबीसी म्हणजे अमिताभ हे समीकरण इतकं फिट्ट झालं होतं की शाहरुखला फारसा वावच मिळाला नाही... अखेर जनतेने नाकारलं म्हणल्यावर प्रोड्युसर्स तरी काय करणार... केबीसी द्वितीय बंद झाले.
"करोडपती" मुळे भारतीय टेलिव्हिजन वर क्रांती झाली असे म्हणतात... अमिताभ बच्चन नव्वदीच्या दशकात लाल की काला बादशाह असले भुक्कड सिनेमे करत दिवस घालवत होता. पण केबीसीने त्याचेही आयुष्य पालटवून टाकले...! अमिताभ त्यानंतर एक दोनच वर्षात पुन्हा एकदा सुपरस्टार बनला... केबीसी ची नक्कल करायचा इतर टीव्ही चानेल ने खूप प्रयत्न केला. "सवाल दस करोड का" "छप्पर फाडके" असले कार्यक्रम अनुक्रमे अनुपम खेर आणि गोविंदा यांनी वेगवेगळ्या चानेल वर करायचे प्रयत्न केले. पण अमिताभ तो अमिताभ.... त्याची सर गोविंदा किंवा अनुपम खेर यांना कशी येणार...??!! ज्या अभिजात पद्धतीने, विलक्षण अशा आवाजात अमिताभ प्रेक्षकांना खिळवून ठेवत होता त्याच्या एक शतांश सुद्धा गोविंदा आणि अनुपम खेर ला जमत नव्हते.. आणि जमणे शक्यही नव्हते. कारण अमिताभ बच्चन या नावाला जे वलय आहे ते त्यांना नाही. प्रत्यक्ष लोकांशी बोलताना अमिताभ बच्चन ज्या अदबीने बोलत असे, खेळणाऱ्या व्यक्तीला संपूर्ण कार्यक्रमात सामावून घेत असे त्याला तोडच नाही.
"कौन बनेगा करोडपती-द्वितीय" असं म्हणत केबीसी सिझन २ ची सुरुवात झाली होती. सिझन एक नंतर झालेल्या ब्रेक मुळे लोकही फ्रेश होते. पुन्हा एकदा अमिताभ आपल्या अफलातून स्वरुपात दिसणार या विशेष आनंदात लोक होते. त्याचबरोबर अनुपम खेर आणि गोविंदा सारखी चिल्ली पिल्ली लोकं सिझन २ च्या वेळेस नव्हतीच. त्यांचे कार्यक्रम केव्हाच बंद पडले होते. सिझन २ ची सुरुवात झाली आणि अमिताभ बच्चन ची प्रकृती खालावली. आता काय करावे, केबीसी चे प्रोड्युसर लोक चिंतेत पडले. "शो मस्ट गो ऑन" असं म्हणत त्यांनी सुपरस्टार असलेल्या किंग खानला पाचारण केले. आणि किंग खान ने केबीसी या उच्च कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करायचे आव्हान स्वीकारले....
अनुपम खेर आणि गोविंदा यांच्याकडे निदान "केबीसी"चे वलय नव्हते. पण केबीसी चे वलय असूनही आणि प्रचंड प्रेक्षक वर्ग असूनही शाहरुख अमिताभची उंची गाठू शकला नाही... अमिताभच्या बोलण्यात असलेला रुबाब, आणि उच्चभ्रूपणा शाहरुखला घेता आला नाही. त्यांनी त्याच्या नेहमीच्या पद्धतीने सूत्रसंचालन करायचा प्रयत्न केला. इतर वेळी अनेक ठिकाणी स्टेज वर चांगले वाटणारे शाहरुखचे सूत्रसंचालन केबीसीच्या स्टेजवर थिल्लर वाटू लागले. यात दोष शाहरुख चा नव्हता. पण केबीसी म्हणजे अमिताभ हे समीकरण इतकं फिट्ट झालं होतं की शाहरुखला फारसा वावच मिळाला नाही... अखेर जनतेने नाकारलं म्हणल्यावर प्रोड्युसर्स तरी काय करणार... केबीसी द्वितीय बंद झाले.

या सगळ्या गोष्टींमुळे केबीसी चे वेगळेपण कमी होत आहे असे माझे स्पष्ट मत आहे.. अर्थात जोवर अमिताभ आहे तोवर केबीसी इतर कशाहीपेक्षा वेगळेच राहील यात काही शंकाच नको.....
good 1 bro! :)
ReplyDeletewell observed and said.... correct aahes tu.. keep it up... blogs changala asataaat tuze.. vachayala maja yete...
ReplyDeletei dnt knw what to say.. but i surely want to say something!.. i love kbc..n i'v grown up watching it... like u said..tu lahan astana..mi tar tyahipeksha 3 warsha lahan hote.. agdi 6vit wagre.. itka influence ahe mazywar kbc cha..rather amitabhcha.. ahe peksha i'd say hota...tenva khupch hota.. n i toattly agree...joparyant big B ahe toparyant kbc will always stand out! cheers to the lovely show!
ReplyDelete