tag:blogger.com,1999:blog-2867509820829722000.post2804711633618699527..comments2024-03-08T14:09:59.057+05:30Comments on जाणवले ते . . .: चुकण्याची परवानगी हवी आहे.Tanmayhttp://www.blogger.com/profile/04491233884890618532noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-2867509820829722000.post-57593646383692381732013-05-04T22:25:02.802+05:302013-05-04T22:25:02.802+05:30खूप मस्त …आवडला …अनुराधा कुकनूर !!
खूप मस्त …आवडला …अनुराधा कुकनूर !!<br />Anonymoushttps://www.blogger.com/profile/04920865357400559004noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2867509820829722000.post-87927875456698102372013-05-04T17:42:26.311+05:302013-05-04T17:42:26.311+05:30पोस्ट आवडली.
1) "प्रत्येक जण घाबरलेला आहे. क...पोस्ट आवडली.<br /><br />1) "प्रत्येक जण घाबरलेला आहे. कशाला न कशाला. कोणी पालकांपासून ते राजकारणी लोकांना, कोणी पैसे न मिळण्याला, कोणी स्पर्धेत मागे पडण्याला, कोणी समाज आपल्याला नावं ठेवेल याला, कोणी बॉम्बस्फोटांना, कोणी स्वतःच्या अनारोग्याला, कोणी दुसऱ्याच्या गरिबीला, कोणी स्वतःच्या श्रीमंतीला, कोणी एकटेपणाला, तर कोणी गर्दीत हरवून जाण्याला, कोणी भावनांना तर कोणी थंडपणाला, कोणी सगळं विश्वच आपल्याविरुद्धच्या कट कारस्थानात गुंतले असल्याच्या समजुतीला... घाबरले आहेत सगळे कशाला न कशाला तरी. आणि म्हणूनच आपण एक प्रकारच्या पारतंत्र्यात आहोत अजूनही. भयमुक्त जीवन नसेल तर ते खरेखुरे स्वातंत्र्य आहे असे मानता येत नाही."<br />यातल्या वाक्यावाक्याला सहमत. माझ्या मनात नेमके हे विचार येत असतात.<br /><br />2) "एखाद्या व्यक्तीला मनापासून वाटत असतं की मी अमुक अमुक क्षेत्रातच करिअर करावं. पण तो/ती हा निर्णय ठामपणे घेऊ शकत नाही कारण त्याला/तिला चुकण्याची भीती घालण्यात पालकांपासून समाजातले सगळेच घटक आघाडीवर असतात."<br />यासंबंधी खालचं वाक्य पटतं अगदी.<br />The Fear of Failure is Often Worse than Failure Itself.<br /><br />3)थोडं विषयांतर होईल कदाचित. पण -<br /> 'चुकण्याची परवानगी' हे मला लहान मुलांना वाढवतानाही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे असं वाटतं. जसं की आपण म्हणतो किंवा तज्ञ म्हणतात की मुलांच्यात आणि आई-वडिलांच्यात एक विश्वासाचे नाते पाहिजे म्हणजे मग ती मुलं स्वतःची काळजी/भीती/दडपण आई-वडिलांबरोबर शेअर करतील. पण यासाठी मूल अगदी लहान असल्यापासून आई-वडिलांना तसे प्रयत्न करायला हवेत एक विश्वासाचं नातं तयार करायला. म्हणजे काय तर लहान मुलांच्या लहान-सहान किंवा एखाद्या मोठ्या चुकीवर पालक कसे रिअॅक्ट होतात हे पहाणे रोचक आहे. आपण अशा पद्ध्तीने रिअॅक्ट झाल पाहिजे की मुलांपर्यंत या सगळ्या भावना पोहोचल्या पाहिजेत की,<br />- तूझी चूक झाली आहे, पण ठीक आहे, असं होतं. <br />- पुढच्या वेळेस असं करू नको, आणि आत्ता झालेली ही चूक अशी सुधार.<br />- आणि आम्ही तुझ्या नेहमीच पाठिशी आहोत. <br /><br />हे कसं घडवून आणायचं ते प्रत्येक पालकानं विचार करून ठरवावं. पण याबद्दल या गोष्टी करता येतील,<br />- लहान मुलांच्या चुकांवर नॉर्मली पालकांची प्रतिक्षिप्त क्रिया अशी असते ती म्हणजे मुलांशी आवाज चढवून बोलणे किंवा १ रट्टा देणे. पण मला वाटतं की लहान-सहान चुकांबद्द्ल 'हे तू वागलास/वागलीस ते मला आवडलं नाही. पूढच्या वेळेस असं करू नको असं समजावून सांगण' हे करावं. आणि झालेली चूक कशी सुधारावी ते समजावून सांगावे. मग ही चूक म्हणजे डब्यातून सांडलेले गहू का असेनात. मग ही चूक सूधारायला शिकवणे म्हणजे ते गहू मुलाला/मुलीला सोबत घेऊन गोळा करून ठेवणे हे करावे..<br /><br />कारण एखाद्याला चूकायची परवानगी देण्याबरोबरच, त्या व्यक्तिच्या मनात आपली चूक झाली आहे खरी आणि ती चूक आपण सूधारायला पाहिजे, त्यासाठी अमूक केले पाहिजे किंवा परत ही चूक आपल्याकडून होऊ नये यासाठी प्रयत्न आपण केले पाहिजेत याची जाणीव निर्माण होणेही तितकेच महत्त्वाचे आहे.<br />Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2867509820829722000.post-3655553134223277062013-05-04T15:16:30.166+05:302013-05-04T15:16:30.166+05:30फार आवश्यक वेगळा पैलू अत्यंत समर्पक रीतीने मांडला...फार आवश्यक वेगळा पैलू अत्यंत समर्पक रीतीने मांडला आहे.<br />बिघडल्याशिवाय घडत नाही.पूल च्या भाषेत <br />'' आम्ही बी घडलो तुम्ही बी घडणा '' हि प्रक्रिया समाजात सुरु झाली पाहिजे !<br /> Subhash Baswekarhttps://www.blogger.com/profile/05276795394260693917noreply@blogger.com