tag:blogger.com,1999:blog-2867509820829722000.post176922238449284680..comments2024-03-08T14:09:59.057+05:30Comments on जाणवले ते . . .: हे उपाय टिकाऊ नाहीत....Tanmayhttp://www.blogger.com/profile/04491233884890618532noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-2867509820829722000.post-41188235262697152362010-04-26T00:46:29.000+05:302010-04-26T00:46:29.000+05:30नेते पुढारी होऊन गेले आणि तरीही परिस्थिती हाताबाहे...नेते पुढारी होऊन गेले आणि तरीही परिस्थिती हाताबाहेर गेली आहे ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे... परंतु यामागचा सर्वात महत्वाचं कारण आहे की जे काही काम जे काही थोडेफार चांगले लोक करत आहेत, ते वेगवेगळे राहून करत आहेत. त्यांच्यात एकवाक्यता नाही, एकी नाही. आणि मी याच लेखात म्हणलंय त्याप्रमाणे, एकजुटीला पर्याय नाही... जर एकत्रितपणे प्रयत्न केले गेले, चांगल्या शक्ती एकत्र आल्या तर नक्कीच आपल्याला हवे ते परिवर्तन घडून येईल... आणि हो, परिस्थिती हात असताना क्रांती आल्याचे इतिहासात उदाहरण नाही... उलट परिस्थिती सहन करायच्या पलीकडे गेल्यावरच क्रांती येते असा इतिहासाचा दाखला आहे...<br />आपल्या देशाची अवस्था आधीच इतकी वाईट झाली आहे की अजून काय वाईट होणार?! आपले काम खूप अवघड आहे, कष्टाचे आहे... पण तुझ्या माझ्यासारखे सामाजिक जाणीव असलेले लोक जर एकत्र आले तर अशक्य नक्कीच नाही...!!!Tanmayhttps://www.blogger.com/profile/04491233884890618532noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2867509820829722000.post-43967068489106952002010-04-24T11:10:03.059+05:302010-04-24T11:10:03.059+05:30वस्तुस्थिती. केवळ वस्तुस्थिती. इथे प्रदर्शित केलेल...वस्तुस्थिती. केवळ वस्तुस्थिती. इथे प्रदर्शित केलेला विचार चांगला आहे, स्तुत्य आहे. तरीही; आपल्या देशात अशी काही क्रांती बिंती होणं अशक्य आहे असं माझं स्पष्ट मत आहे. अनेक चांगले नेते, पुढारी, समाजसेवक होऊन गेले इथे. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पण असं आहे की चिखलात कमळं उगवली तरी चिखल चिखलच रहातो. माफ़ करा मला, माझा कुणाला दुखविण्याचा उद्देश नाही. परिस्थिती हाताबाहेर गेलीय, एवढंच मत आहे माझं. <br /><br />अर्थात, ते जर कुणी चुकीचं ठरवून दाखवलं तर त्या व्यक्तीएवढाच आनंद मला होईल.AJhttps://www.blogger.com/profile/01099712409960696869noreply@blogger.com