tag:blogger.com,1999:blog-2867509820829722000.post1603661839414786772..comments2024-03-08T14:09:59.057+05:30Comments on जाणवले ते . . .: सोशालिस्ट आणि सेक्युलरTanmayhttp://www.blogger.com/profile/04491233884890618532noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-2867509820829722000.post-78425486663100010692015-02-04T21:46:47.928+05:302015-02-04T21:46:47.928+05:30Any change in the preamble must be made as per the...Any change in the preamble must be made as per the process of the constitutional amendment and not by insulting the constitution in such an undemocratic manner. This is not and never will be accepted if we seriously wants to practice democracy.Anonymoushttps://www.blogger.com/profile/01958196529493541420noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2867509820829722000.post-72996142646026599412015-02-01T23:29:30.737+05:302015-02-01T23:29:30.737+05:30कालबाह्य लवकर लवकर न व्हावी अशा प्रकारे लिहिलेल मू...कालबाह्य लवकर लवकर न व्हावी अशा प्रकारे लिहिलेल मूल्याधिष्ठीत राष्ट्राच मध्यवर्ती आणि सर्वमान्य लिखित म्हणजे घटना अस मला वाटत. त्यामूळे घटना कालबाह्य झालीय अस म्हणून बदल आणण हे मला योग्य वाटत नाही. घटनेत बदल होतीलच. पण ते लोकांच्या संमतीनेच व्हावेत. आणि जो राज्य करेल तो बदल करेल असे मुळीच होउ नये. या सरकारने त्यांच्यावरचा विश्वास सिद्ध करुन दाखवावा. त्यासाठी ५ - १० वर्ष योग्य प्रकारे राज्य चालवाव आणि मग घटनेवर दुरुस्ती सुचवावी.<br />भाजप सरकार काही निष्काळजीपणे अस काही करेल अस वाटत नाही, त्यामुळे तन्मयची दुसरी शक्यताच अधिक रास्त असावी. <br />पण जोपर्यंत हे शब्द घालवण्यासाठी भाजप मुजोरपणावर येत नाही तोपर्यंत मला काही काळजी करण्यासारखी परिस्थिती वाटत नाही. पण काही वर्षांनी हे होईलच अस वाटत. हे सगळ शक्तीप्रदर्शनासाठी चाललय अस मला वाटतय. कॉंग्रेसने आणिबाणीमधे अशी दुरुस्ती केली आणि त्यावेळेस तो मुजोरपणा होता. आणि असे दडपशाहीने केलेले बदल उलटवले तर पुढील सरकार यापासून धडा घेईलही. पण मार्गही योग्य हवा आणि त्यावेळेसची समाजाची बांधीलकीही.<br />मला अस वाटत, की मूळ घटनेत याबाबत चर्चा झाली होतीच, त्यावेळेस हे शब्द घटनेत आणून ते कालबाह्य होणार नाही अशी खात्री नव्हती. म्हणजे सगळ सुरळीत होईल अस गोड स्वप्न होत की काय समितीच अस वाटत. उदाहरणार्थ जातीनिहाय राखीव जागांबाबत त्यांनी केलेला अंदाज हा फार कमी वर्षांसाठी होता. <br />पण मुख्य भर हा की ही मूल्य आपल्या समाजात आहेतच म्हणून स्वतंत्रपणे उल्लेख करण्याची गरज नाही. हे मात्र मला रास्त वाटत नाही. उलट अस असेल आणि पुढच्या पिढ्यांसाठी हा वारसा असावा अस वाटत असेल तर घटनेत जरूर असू द्याव.<br /><br />भाजप ने निधर्मी पद्धतीने सरकार चालवाव एवढीच अपेक्षा. कडव्या हिंदू म्हणवणाऱ्या संस्थांच्या नादी त्यांनी लागू नये.<br /><br />सोश्यालिस्ट बद्दल मात्र अर्थाचा आणि उद्देशाचा गोंधळ झालाय. माझ्यामते नेहरुंच्या मते हा शब्द घटनेतच असावा अशी गरज नाही कारण त्याचा शब्दकोशातला अर्थ ( किंवा विकिपिडीया पहा). पण उद्देश मात्र, इतर सर्वसामान्य सभासदांसाठी ’जनहित’ ध्यानात ठेऊन चालवलेल welfare oriented सरकार. कागदोपत्री तरी भारत अजुनही असाच चालतोय. म्हणून हा शब्द गाळला तरी असा दुसरा योग्य शब्द घटनेत असावा.<br /><br />Prashanthttps://www.blogger.com/profile/00911071461065070137noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2867509820829722000.post-18706748125958750212015-01-31T13:05:57.880+05:302015-01-31T13:05:57.880+05:30Tanmay, I agree . Sanctioned change is expected. T...Tanmay, I agree . Sanctioned change is expected. Transparency is most important.Rama Kuknurnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2867509820829722000.post-33056190616691045302015-01-30T19:02:54.010+05:302015-01-30T19:02:54.010+05:30शशीमामा,
आपली घटना बदलायला हवी आहे असे कोणाला वाट...शशीमामा, <br />आपली घटना बदलायला हवी आहे असे कोणाला वाटत असल्यास माझा आक्षेप नाही. जे करायचे ते योग्य त्या लोकशाही मार्गाने करावे इतकाच काय तो मुद्दा. नाहीतर मध्य भारतातल्या जंगलात लपून बंदुकीच्या सहाय्याने घटना बदलू पाहणारे लोक आहेतच की. त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला? Tanmayhttps://www.blogger.com/profile/04491233884890618532noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2867509820829722000.post-85822257212948580432015-01-30T17:50:19.439+05:302015-01-30T17:50:19.439+05:30खरे म्हणजे मला तरी असे वाटते की आपली घटना आता कालब...खरे म्हणजे मला तरी असे वाटते की आपली घटना आता कालबाह्य झाली आहे . त्यामुळे ती मेकाॅले विचार धारेवर आधारित न ठेवता अस्सल भारतीय विज्ञान अधिष्ठित विचारधारेवर लिहिणे गरजेचे आहे. <br />शशांक मंडलिक Anonymoushttps://www.blogger.com/profile/07851540915784765224noreply@blogger.com